Spread the love

Daily Khabar :

अहेरी

अहेरी विधानसभा क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून जनते करीता अहो रात्र काम करून गोर गरीब जनतेकरिता झटून अनेक जनतेची कामे करिता आहे. माजी आमदार दीपक दादा आत्राम आमदार असतांना आलापल्ली येथील नवीन बसस्टाप चे जे 15 वर्षा नंतर उदघाटन झाले ते दीपक दादा आत्राम यांनी 15 वर्षा पूर्वीच पाठपुरावा केला होता. बस स्टाप च्या जागेचा वाद सुरु होते त्यावेळी दीपक दादा यांनी ते वाद मिटयून बस स्टाप करीता रान मोकडे केले होते. तसेच अहेरी येथील न्या्सनल ब्याक. प्रत्येक गावात सुंदर रस्ते. जनतेच्या प्रत्येक कामात वेस्त राहून जण सामान्य जनतेची कामे केली. सुर्जागड च्या विरोधात आंदोलन करणारे नेते. एटापल्ली येथे भव्य मोर्चा काळून जनसामान्य जनतेला न्याय देणारे एकमेव नेते असून brs पक्षात प्रवेश करून किसान सरकार ही भूमिका घेतल्याने शेतकऱ्याना न्याय देणारा नेता आला असे जनता आनंदीत झालेली दिसत आहे. पुढील पाच वर्ष जर रोड, रस्ते. आरोग्य. शिक्षण, हवे असल्यास brs ला सात दया अशी चर्चा अहेरी विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.

गडचिरोली से ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed